https://Mahatait.in

Mahatait

शिक्षक पदभरतीच्या जाहिराती या आठवड्यात पूर्ण होणार! – Maharashtra Shikshak Bharti 2024

0

शिक्षक भरतीच्या जाहीराती अंतिम करण्याची कार्यवाही या आठवड्याच्या शेवटपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असून त्यानंतर सर्व अंतिम झालेल्या जाहिराती मुलाखतीशिवाय पदभरती आणि मुलाखतीसह भरती या प्रकारात पहायला मिळतील, अशी माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली आहे. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीच्या जाहिराती कधी प्रसिद्ध होतील या प्रतिक्षेत लाखो उमेदवार आहेत. याबाबत शिक्षण विभागाकडून विविध पातळ्यांवर काम केले जात आहे. नुकतीच शिक्षक भरतीच्या जाहिरातीची कार्यवाही पूर्ण करण्याबाबत व्हिडीओ कॉन्फसन्सद्वारे आढावा घेण्यात आला. या बैठकीत मुलाखतीसह पदभरतीच्या जाहिरातीमध्ये काही दुरूस्त्या होत्या त्या पूर्ण करण्याच्या सूचना मांढरे यांनी दिल्या. तसेच अचूक जाहिरातीची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी २ फेब्रुवारीपर्यंत वेळ देण्यात आल्याचेही परिपत्रकात म्हटले आहे. शिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या पवित्र पोर्टलवर नोंदणी झालेल्या पात्र उमेदवारांच्या भरतीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे.

शिक्षक पदभरतीसाठी २२ जानेवारीपर्यंत पवित्र पोर्टलवर नोंदणी करुन आरक्षण विषयक माहिती नोंद केलेल्या व्यवस्थापनांना जाहिराती अंतिम करण्यास दिनांक २४ जानेव- ारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर सरकारने २५ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या सेमी इंग्रजीसाठी आवश्यक पदे भरण्याबाबत तसेच १३ ऑक्टोबरच्या शासन निर्णयानुसार साधन व्यक्तींसाठीचे रिक्त पदे राखून ठेवण्याचा निर्णय घेतला. हा बदल करण्यासाठी ३० जानेवारीपर्यंतची मुदत सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आली होती. शिक्षण विभागातर्फे भरतीबाबत पत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे. त्यात सेमी इंग्रजी साठी डी. एड. इंग्रजी माध्यमातून घेण्याबाबत तरतूद आहे. त्याचप्रमाणे सहावी ते आठवी गटातील पदांसाठी व्यावसायिक अर्हता डी.एड सह बी. एड अर्हता धारण करणारे उमेदवार पात्र असल्याचे करण्यात आले आहे.


भरतीबाबत अडचणी शिक्षण विभागाला थेट कळवा

 पवित्र पोर्टलमार्फत राज्यात सध्या शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे. परंतु यासंदर्भात समाजमाध्यमावर अनेकजण गैरसमज पसरवत आहेत. त्यामुळे शिक्षक भरतीबाबात समाजमाध्यमांवर तक्रार न करता थेट शिक्षण विभागालाच म्हणणे सादर करावे अशी माहिती शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी दिली आहे. शिक्षक भरतीच्या राज्य शासनाच्या धोरणाचे पालन करून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. परंतु अद्यापही उमेदवारांकडून सोशल मिडियाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या मागण्यांचे संदेश वेगवेगळ्या स्तरावर प्राप्त होत आहेत. त्यामुळे अशा संदेशांना उत्तरे देण्यास मर्यादा आहेत. तरीदेखील वेळोवेळी उमेदवारांनी उपस्थित केलेल्या शंकांचे समाधान शिक्षण आयुक्त, शिक्षण सहसंचालक, शिक्षण उपसंचालक व प्रशासनाकडून करण्यात येत आहे.


राज्यातील लाखो उमेदवारांचे लक्ष शिक्षक भरतीकडे लागलेले असताना आता पात्रताधारकांना आणखी एका परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. सेमी इंग्रजी शाळांमध्ये शिक्षक म्हणून नियुक्त होणाऱ्या उमेदवारांची कौशल्य चाचणी घेतली जाणार असून, त्यात समाधानकारक कामगिरी नसलेल्या उमेदवारांची सेवा समाप्त केली जाणार आहे. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी या संदर्भातील निर्देश परिपत्रकाद्वारे दिले आहेत. पवित्र संकेतस्थळावरील भरती प्रक्रियेत सेमी इंग्रजी शाळांसाठी नोंदवण्यात येणाऱ्या मागणीस अनुसरून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ मध्ये प्राप्त झालेल्या गुणांनुसार इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक पात्रता धारण करणाऱ्यांमधून शिफारस करण्यात येणार आहे. मात्र, अशा शिक्षण सेवकांच्या नियुक्तीनंतर शिक्षण सेवक कालावधीमध्ये त्यांची कौशल्य चाचणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत प्रादेशिक विद्या प्राधिकरण छत्रपती संभाजी नगर या इंग्रजी भाषेशी संबंधित संस्थेकडून घेण्यात येणार आहे. चाचणीत शिक्षण सेवकाची कामगिरी असमाधानकारक असल्यास त्याची सेवा समाप्त करावी, अशी अट आदेशात नमूद करावी, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इंग्रजी माध्यमाच्या प्रचलित शासन धोरणानुसार बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या १३ ऑक्टोबर २०२३च्या शासन निर्णयानुसार प्रत्यक्ष कार्यवाही करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येत आहे. समितीकडून शिफारसी प्राप्त झाल्यानंतर पुढील आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे. सध्या पवित्र प्रणालीमध्ये नोंद केलेल्या मागणीमध्ये १९ जून २०२३च्या शासन निर्णयानुसार सेमी इंग्रजी साधन व्यक्ती आणि १३ ऑक्टोबर २०२३च्या शासन निर्णयानुसार इंग्रजी साधन व्यक्ती अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षकांची मागणी नोंद केली असल्यास साधन व्यक्तीसाठी केलेली मागणी कमी करून केवळ सेमी इंग्रजीसाठी शिक्षक पदांची मागणी नोंद करावी. तसेच ३० जानेवारीपर्यंत पवित्र संकेतस्थळावरील जाहिरातविषयक कार्यवाही पूर्ण करावी, असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.


शालेय शिक्षण विभागाने भरतीचे अधिकृत वेळापत्रक प्रसिद्ध केले असून त्यानुसार २९ जानेवारी रोजी पवित्र पोर्टलवर विहित मुदतीत दिलेल्या जाहिराती एकत्रित पाहाता येणार आहे. त्यानंतर जाहिरातींमधील पात्रतेनुसार उमेदवारांना लवकरच प्राधान्यक्रम भरण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल, असे शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील जाहिरातविषयक सूचना प्रसिध्द केल्या आहेत. त्यानुसार स्थानिक स्वराज संस्था तसेच खासगी शैक्षणिक व्यवस्थापनांना त्यांच्या व्यवस्थापनातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर आरक्षणानुसार विषयनिहाय रिक्त पदे नोंद करून जाहिरात देण्याची सुविधा १५ जानेवारीपर्यंत दिली होती. त्यानंतर जाहिरातीत जास्तीत जास्त रिक्त पदांचा समावेश व्हावा यासाठी २२ जानेवारीपर्यंत मुदत वाढवण्यात आली. वेळेत नोंदणी केलेल्या सर्व व्यवस्थापनांना त्यांच्या जाहिराती पोर्टलवर प्रकाशित करण्याची उर्वरित प्रक्रिया २४ पर्यंत पूर्ण झाली. या सर्व जाहिराती एकत्रित पाहण्याची सुविधा २९ जानेवारीपर्यंत देण्यात येईल. प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील अर्हतेनुसार पात्र उमेदवारांना त्यानंतर प्राधान्यक्रम उपलब्ध करून दिले जाणार आहे.

————————————————–

सरकारी काम अन् महिनाभर थांब, असे गमतीने म्हणतात. पण ही गंमत शिक्षक भरतीच्या बाबतीत खरी ठरली आहे. सरकारने यंदा जानेवारीमध्ये शिक्षक भरतीचे सूतोवाच केले होते. त्यानंतर परीक्षा घेऊन आता डिसेंबर उंबरठ्यावर आला तरी एकाही उमेदवाराला नियुक्ती मिळालेली नाही. त्यामुळे ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात भरतीचा मुद्दा सरकारला ओहोटी लावण्याची शक्यता आहे.  मुळात गेल्या वर्षी जुलैमध्ये उच्च न्यायालयाने शिक्षक भरतीची सुमोटो याचिका दाखल करून घेतल्यानंतर सरकारने हालचाली केल्या.  राज्य शासनाला भरतीचा रोडमॅप कोर्टात सादर करावा लागला. त्यानुसार गेल्या वर्षीचे दुसरे सत्र सुरू होण्यापूर्वीच भरती होणार होती. पण हा रोडमॅप पाळताच न आल्याने सरकारने दुसरा रोडमॅप जाहीर करत जून २०२३ पूर्वी भरती करू असे सांगितले. 

Maharashtra Shikshak Bharti 2023

तर दुसरीकडे हिवाळी अधिवेशनातही शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षक भरतीची घोषणा केली. वारंवार कोर्टाचा दट्ट्या आल्याने जानेवारीमध्ये भरतीसाठी अभियोग्या परीक्षा घोषित केली. फेब्रुवारीत दोन लाख ४० हजार उमेदवारांची परीक्षाही घेतली. पण त्यानंतर जवळपास १० महिने लोटले तरी भरतीचा पत्ता नाही. या दरम्यान अभियोग्यता धारकांनी विविध जिल्ह्यात जवळपास १५ वेळा आंदोलने केली. आताही पुण्यात शिक्षण आयुक्तालयापुढे उपोषण सुरू आहे. मुंबईतही आंदोलने केली. पण सरकारने आश्वासनाशिवाय काहीच दिलेले नाही. यादरम्यान एका महिला उमेदवाराने शिक्षण मंत्र्यांना भरतीबाबत विचारणा करताच त्यांनी तिला भरतीमध्ये अपात्र करण्याचा दम दिला. यावरून सध्या संतापाचे वातावरण असून येत्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा तापण्याची दाट शक्यता आहे.


 आतापर्यंत काय-काय झाले?

– जुलै २०२२ : औरंगाबाद खंडपीठात सुमोटो याचिका. राज्यशासनाने २०२२ च्या द्वितीय सत्रापूर्वी शिक्षक भरतीचा रोडमॅप कोर्टात सादर केला.
– हा रोडमॅप पाळता न आल्याने नवा रोडमॅप सादर करून जून २०२३ पूर्वी भरती करण्याचे जाहीर.
– ३१ जानेवारी २०२३ : शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता परीक्षेचे परिपत्रक काढले.
– २२ फेब्रुवारी : अभियोग्या परीक्षेला सुरुवात झाली. ही परीक्षा २ मार्चपर्यंत घेण्यात आली.
– २४ मार्च : अभियोग्यता परीक्षेचा निकाल जाहीर.
– शिक्षणमंत्र्यांनी पुन्हा तिसऱ्यांदा रोडमॅप जाहीर करत १५ जूनपूर्वी शिक्षक देण्याचे आश्वासित केले.
– १७ एप्रिल : उच्च न्यायालयाकडून भरतीचे वेळापत्रक जाहीर करण्याचे निर्देश.
– त्यानंतर सरकारकडून २० ऑगस्टपर्यंत भरती करण्याचे परिपत्रक जारी.
– मात्र या काळात संचमान्यता आणि बिंदूनामावलीची कारणे देत वेळ मारून नेली.
– जुलै २०२३ : अभियोग्यता धारकांनी ४० दिवस शिक्षण आयुक्त कार्यालय व मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन केले.
– यानंतर मंत्र्यांनी १५ दिवसात भरतीची घोषणा केली. पण बिंदूनामावलीचे कारण देत भरती टाळली.
– सप्टेंबर २०२३ : एका अभियोग्यता धारकाने मंत्रालयावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर उमेदवारांकडून फक्त ‘स्वप्रमाणपत्र’ भरून घेण्यात आले.
– आक्टोबर २०२३ : शिक्षणमंत्र्यांनी तीन-चार वेळा माध्यमांसमोर येऊन ३० हजार शिक्षक भरती केल्याचे विधान केले.
– नोव्हेंबर २०२३ : आजच्या तारखेपर्यंत अजून एकाही उमेदवाराला नियुक्ती मिळालेली साधी जाहिरातही आलेली नाही.


शिक्षण खात्याने आणखी २० हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लवकरच शिक्षक भरतीसाठी प्रक्रिया राबविण्यात येणार असून डीएड आणि बीएड् धारकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात १३,५०० शिक्षकांच्या जागा भरण्याची प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत अनेक शिक्षकांना नियुक्तीपत्र दिले आहे. त्यानुसार विविध शाळांमध्ये शिक्षक दाखल होत आहेत, तरीही सरकारी शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने पुन्हा शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Maharashtra Shikshak Bharti 2023

दरवर्षी शिक्षक भरती होत नसल्याने प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावरही शहरातील पाच अनुदानित डीएड महाविद्यालयांत सरकारी कोट्यातील जागा भरण्यात अडचण येत आहे. यामुळे दरवर्षी शिक्षक भरती झाल्यास डीएड महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यास मदत होईल, असे सांगितले जात आहे.


सुरुवातीला शिक्षकांची पन्नास टक्के रिक्त पदे भरले जातील. आधार व्हेरिफिकेशन संदर्भात असलेल्या अडचणी दूर झाल्यानंतर ८० टक्के रिक्त पदांची भरती करण्यात येईल. अशी ग्वाही राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी फैजपूर येथे दिली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या ६२ व्या राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशनाचा फैजपूर येथे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत समारोप झाला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय पाटील हे होते. आमदार शिरीष चौधरी, कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष जे.के.पाटील,मागील अधिवेशनाचे अध्यक्ष सुभाष माने, उपाध्यक्ष महेंद्र गणपुले,विजय पवार, सारथीचे संचालक विलास पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, सचिन परदेशी, एजाज शेख आदी उपस्थित होते. 

Maharashtra Shikshak Bharti 2023

शिक्षणमंत्री केसरकर म्हणाले, टप्पा अनुदानाच्या बाबतीत ३१ डिसेंबरपूर्वी निर्णय घेतला जाईल. पवित्र पोर्टल वरील रिक्त पदांच्या शिक्षक भरतीसाठी रोस्टर पूर्ण असणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांनी रोस्टर पूर्ण करून ठेवावे. सुरुवातीला जिल्हा परिषदची रिक्त पदांची भरती झाल्यानंतर लगेच खाजगी माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

राज्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू असून, ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे, त्यांना ओबीसीचा फायदा मिळेल. शिक्षकांची कमतरता असल्याने शाळांवर जो परिणाम झाला आहे, तो गृहित धरता लवकरात लवकर भरती होईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. रविवारी सकाळी जळगावच्या अजिंठा शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी ते बोलत होते. 

Maharashtra Shikshak Bharti 2023

शिक्षकांची भरतीप्रक्रिया व दुसरीकडे मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी, यामुळे भरती प्रक्रियेवर काही परिणाम होईल का, या प्रश्नावर दीपक केसरकर म्हणाले, भरती प्रक्रिया करत असताना अनेक ठिकाणी आरक्षित जागा या खुल्या प्रवर्गात टाकल्यामुळे खुल्या जागांची संख्या कमी झाली होती. आम्ही प्रयत्नपूर्वक या सर्वांची पाहणी करून खुल्या जागा वाढविल्या. याबाबत मराठा समाज संघटनांचीही  मागणी होती. यामुळे खुल्या प्रवर्गात पुरेशा जागा उपलब्ध झाल्या. ईडब्लूएस आरक्षणाचा फायदा या भरतीमध्ये मिळेल. तसेच, मध्य महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. जे खुल्या प्रवर्गात आहेत त्यांना त्यातून संधी आहेच, मात्र ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांना ओबीसीचा फायदा मिळू शकेल, असेही दीपक केसरकर यांनी सांगितले.

—————————————————

एका रिक्त जागेसाठी एकास दहा या प्रमाणा ऐवजी शासनाने एकास तीन हे प्रमाण निश्चित केले. हे प्रमाण सुसंगत नसल्याने शासनाला कायदेशीर तरतुदींनुसारच कार्यवाही करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले असून, शासनाला बाजू मांडण्यासाठी तीन आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. राज्यातील खासगी अनुदानित, विनाअनुदानित तसेच शासकीय शाळातील शिक्षकांच्या भरती संदर्भात शासनाने महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी (सेवाशर्ती) नियमावली १९८१ मध्ये नियम नऊ अन्वये पवित्र पोर्टल व कार्यपद्धती विकसित केली आहे. 

Maharashtra Shikshak Bharti 2023

यानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली व व्यवस्थापनाने रिक्त पदांच्या जाहिराती संदर्भातील माहिती अपलोड करण्यास २६ ऑक्टोबरपासून सुरुवात केली. या तरतुदीमुळे शासनाने व्यवस्थापनाला एका रिक्त पदाकरिता १० उमेदवारांची यादी पुरविणे अपेक्षित आहे. संस्थेने स्थानिक वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीनुसार उमेदवार लेखी अर्ज करू शकतात, अशी सूचना उमेदवारांना देणे अपेक्षित होते.

मात्र, शासनाने आश्चर्यकारकरित्या उपरोक्त कायदेशीर तरतुदीने निश्चित केलेले एकास दहा हे प्रमाण बदलून एकास तीन प्रमाण करण्याचा निर्णय ता. ६ जुलै २०२३ ला घेतला. सुचनांमध्ये संस्थेने स्थानिक वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने उमेदवार देखील अर्ज करू शकतात, या बाबीचा अंतर्भाव केला नाही.

या याचिकेबाबत ता. ८ नोव्हेंबर २०२३ रोजी सुनावणी झाली. सुनावणीत न्यायालयाने एकास तीन हे प्रमाण कायदेशीर तरतुदीशी सुसंगत नसल्यामुळे शासनाला कायदेशीर तुरतुदीनुसारच कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. शासनाला बाजू मांडण्यासाठी तीन आठवड्याची मुदत दिली. याचिकाकर्त्यांची बाजू ॲड.आनंद देशपांडे यांनी मांडली. त्यांना संस्था चालकांच्या वतीने आनंद साधू व ॲड.विलास वखरे यांचे सहकार्य लाभले.

नागपूर खंडपीठात याचिका दाखल

शासनाच्या या निर्णयाला अकोला जिल्ह्यातील दहा संस्था संचालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिक दाखल केली. या याचिकेत एकास तीन हे बदललेले प्रमाण रद्द करावे, एका जागेसाठी पूर्वीप्रमाणे दहा उमेदारांची यादी पुरविण्यात यावी, त्याच प्रमाणे उमेदवार स्थानिक वृत्तपत्रातील जाहिराती नुसार लेखी अर्ज करू शकतात या सूचना उमेदवारांना द्याव्यात तसेच प्रलंंबित संच मान्यता तत्काळ दुरुस्त कराव्या, अशी मागणी केली.

राज्यातील उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील २००३-०४ ते २०१८-१९ या कालावधीत वाढीव पदावर कार्यरत असलेल्या १ हजार २९३ पात्र शिक्षकांचा समावेश करावा, असा प्रस्ताव शासनदारी मांडण्यात आला होता. या संदर्भात राज्यातील उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील वाढीव पदांवर कार्यरत असलेल्या एकूण २८३ पात्र शिक्षकांचे समायोजन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 

Maharashtra Shikshak Bharti 2023

शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण १२९३ शिक्षकांच्या वाढीव पदांना मंजुरी देण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण संचालक यांनी शासनाकडे मंजुरीसाठी सादर केला होता. १२९३ पदांपैकी यापूर्वीच्या वित्त विभागाच्या शासन निर्णयाद्वारे रद्द करण्यात आलेल्या ४२८ पदांपैकी एकूण २८३ पदे पुन्हा नियुक्त करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. तसेच उरलेल्या वाढीव पदांबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही या निर्णयाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे.

———————————————-

Maharashtra Shikshak Bharti 2023 : As teachers have not been recruited in the state for almost 12 years, many schools do not have enough teachers. In such a situation, the state government has now made English medium education mandatory at the central school level to teach English to the teachers of other schools. A similar government decision has also been issued. This is likely to increase the number of vacancies in schools. Teachers’ unions have opposed it, alleging that it is dangerous for Marathi schools.

तब्बल १२ वर्षांपासून राज्यात शिक्षक भरती झालेली नसल्याने अनेक शाळांना पुरेसे शिक्षक नाहीत. अशा परिस्थितीत राज्य शासनाने आता केंद्र शाळा स्तरावर अन्य शाळांतील शिक्षकांना इंग्रजी शिकविण्यासाठी इंग्रजी माध्यमातील शिक्षण अत्यावश्यक केले आहे. तसा शासन निर्णयही निर्गमित केला आहे. यामुळे शाळांमधील रिक्त जागांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मराठी शाळांसाठी हे धोकादायक असल्याचा आरोप करीत शिक्षक संघटनांनी याला विरोध केला आहे.

Maharashtra Shikshak Bharti 2023

शिक्षक भरतीमध्ये केंद्र शाळांसाठी इंग्रजी माध्यमातील पदवीधरांना राखीव कोटा ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पवित्र पोर्टलद्वारे केंद्र स्तरावर निवडल्या जाणाऱ्या उमेदवाराचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून असले पाहिजे, अशी अट लागू करण्यात आली आहे. परिपत्रकानुसार केंद्र शाळा स्तरावर अन्य शाळांतील शिक्षकांना इंग्रजी भाषेचे तंत्र शिकवण्यासाठी संधी दिली जाणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थीसंख्या वाढविण्यासाठी काही उपाययोजना कराव्या लागतील. त्यासाठी केंद्र स्तरावर इंग्रजी अध्यापनात सुधारणा होण्यासाठी साधन व्यक्ती नेमून शिक्षकांना इंग्रजीचे धडे देण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे शिक्षकांचे इंग्रजीमधून अध्यापनाबाबतचे तंत्र विकसित होऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारेल. परिणामी शाळांत पटसंख्या वाढेल, असे परिपत्रकात म्हटले आहे.

तर गंभीर परिणामास आपण जबाबदार राहाल.. शिक्षक आमदार आसगावकरांनी दिला आंदोलनाचा इशारा
अभियांत्रिकी, वैद्यकीय आदी शिक्षण मराठीतून देण्याच्या हालचाली सुरू असताना शिक्षक भरतीसाठी इंग्रजीची सक्ती कशासाठी, असा प्रश्न पुढे येत आहे. दरम्यान, राज्यभरातील इंग्रजी, सेमी इंग्रजी, मराठी शाळांची संख्या, तेथील इंग्रजी शिक्षकांची संख्या, त्यांच्या रिक्त जागा प्रत्येक जिल्ह्यातील इंग्रजी शिक्षकांची संख्या, ही माहिती शासनाने मागविली आहे. मराठी भाषेतून डी.एड आणि बी.एड करणाऱ्या शिक्षकांवर अन्याय करणारे हे परिपत्रक मागे घेण्याची मागणी होत आहे.

अशी होणार ‘साधन व्यक्ती’ची निवड
संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेले, तसेच संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून व व्यावसायिक अर्हता इतर कोणत्याही माध्यमातून, दहावी किंवा बारावीपर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून व व्यावसायिक अर्हता अन्य कोणत्याही माध्यमातून, संपूर्ण शिक्षण कोणत्याही माध्यमातून व व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून झालेल्या उमेदवारांची ‘साधन व्यक्ती’ म्हणून निवड करण्यात येईल, असे शासन आदेशात म्हटले आहे.

शिक्षक मान्यतेच्या नोंदवह्याच गहाळ? ‘माध्यमिक’नंतर ‘प्राथमिक’मध्येही तसाच प्रकार; शालार्थ आयडीसाठी पोलिसांत दाखल होणार FIR
“जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये बहुतांश विद्यार्थी कष्टकरी आणि शेतकरी कुटुंबातील असतात. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषेविषयी आस्था उंचावेल. ग्रामीण भागात घराघरांत इंग्रजी भाषेचे वातावरण आणि आपुलकी निर्माण होईल.”

– सचिन डिंबळे, कार्यकारी राज्य अध्यक्ष; महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ

“एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी संख्या घटत आहे, तर दुसरीकडे खासगी इंग्रजी शाळेचे शुल्क पालकांना न परवडणारे आहे. सगळीकडेच जीवघेणी स्पर्धा आहे. हा निर्णय जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी निर्णायक ठरणारा आहे. या निर्णयाची शासनाने काटेकोर पद्धतीने अंमलबजावणी करावी.”

– किरण खंडागळे, इंग्रजी माध्यम अभियोग्यताधारक

——————————————-

शिक्षक भरतीच्या प्रक्रियेला वेग आला असून लवकरच जाहिराती निघणार असल्याचे शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. शिक्षक भरतीसाठी सर्वच व्यवस्थापनांना जाहिरात देण्याची सुविधा सोमवार, १६ ऑक्टोबरपासून पवित्र पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे स्व-प्रमाणपत्र पूर्ण केलेल्या उमेदवारांची भरतीची राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक/ शिक्षक पदभरतीसाठी शासनाने ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२’ प्रतीक्षा आता संपणार आहे. या परीक्षेचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन केले. २२ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत ही परीक्षा घेण्यात आली. या चाचणीला २ लाख ३९ हजार ७३० उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख १६ हजार ४४३ उमेदवारांनी प्रत्यक्ष चाचणी दिली आहे व आतापर्यंत १ लाख ६२ हजार ५६२ उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्र पूर्ण केले आहे.

ही चाचणी दिलेल्या उमेदवारांचे स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्याची कार्यवाही पूर्ण झालेली आहे. केवळ मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद व नागपूर खंडपीठातील निर्णय दिलेल्या प्रकरणी कार्यवाही सुरू आहे. नवीन २०२३ मधील शिक्षक पदभरतीसाठी सर्वच व्यवस्थापनांना जाहिरात देण्याची सुविधा १६ ऑक्टोबरपासून पोर्टलवर सुरू केली आहे. त्यासाठी आवश्यक user manual पोर्टलवर उपलब्ध आहेत. सद्यस्थितीत राज्यातील २३ जिल्हा परिषदांची बिंदूनामावली प्रमाणित झालेली आहे. उर्वरित जिल्हा परिषदांची लवकरच प्राप्त होतील. शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी व्यवस्थापनांनी बिंदूनामावली अद्ययावत करणे आवश्यक आहे, असे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी परिपत्रकाद्वारे कळवले आहे.

——————————————

गेल्या काही वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली शिक्षक भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात सोमवारी केली. त्यानंतर तातडीने शिक्षण विभागाने २०२३ मधील शिक्षक भरतीसाठी सर्वच व्यवस्थापनांना जाहिरात देण्याची सुविधा पवित्र पोर्टलवर उपलब्ध करून दिली आहे. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक, शिक्षक पदभरतीसाठी राज्य सरकारने ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२२’ ही परीक्षा २२ फेब्रुवारी ते ३ मार्च२०२३ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने घेतली.

Maharashtra Shikshak Bharti 2023

या चाचणीत दोन लाख ३९ हजार ७३० उमेदवारांनी नोंदणी केली. त्यापैकी दोन लाख १६ हजार ४४३ उमेदवारांनी प्रत्यक्ष चाचणी दिली. आतापर्यंत एक लाख ६२ हजार ५६२ उमेदवारांनी स्व: प्रमाणपत्र पूर्ण केले आहे. ही चाचणी दिलेल्या उमेदवारांचे स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद आणि नागपूर येथील खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली.

  Teachers Recruitment : जि.प.च्या ३० हजार शिक्षकांची भरती होणार-फेब्रुवारीत ‘टेट’ – MahaTAIT Maharashtra Shikshak Bharti 2022

२०२३ मधील शिक्षक पदभरतीसाठी सर्वच व्यवस्थापनांना जाहिरात देण्याची सुविधा पोर्टलवर सुरू केली आहे. त्यासाठी आवश्यक ‘युजर मॅन्युअल’ पोर्टलवर उपलब्ध आहे. सद्यःस्थितीत राज्यातील २३ जिल्हा परिषदांची बिंदूनामावली प्रमाणित झालेली आहे. उर्वरित जिल्हा परिषदांची बिंदूनामावली लवकरच उपलब्ध होईल. दरम्यान शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी व्यवस्थापनांनी बिंदू नामावली अद्ययावत करणे आवश्यक आहे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.

२०१९ मधील शिक्षक पदभरतीच्या वेळी अपात्र, गैरहजर, रुजू न झालेल्या, तसेच माजी सैनिक उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे रिक्त जागांसाठी गुणवत्तेनुसार उर्वरित पात्र उमेदवार यांच्यातून शिफारस करण्यासाठी पोर्टलवर रिक्त पदांची माहिती देण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना २० ऑक्टोबरपासून सुविधा दिली जाईल.

त्यानंतर स्व प्रमाणपत्र पूर्ण असलेल्या उमेदवारांकडून १० नोव्हेंबरपासून प्राधान्यक्रम घेऊन उर्वरित पदभरतीची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल. २०१९मधील जाहिरातीपैकी १९६ व्यवस्थापनांना मुलाखतीसह पद भरतीसाठी उमेदवार उपलब्ध करून देण्यात आले होते, त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम पूर्ण झाल्याने त्यांना निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पोर्टलवर इंटरव्ह्यू रिझल्ट नोंद करण्याची, तसेच शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट सुविधा उपलब्ध केली आहे.

सर्व व्यवस्थापनांना पदभरतीची जाहिरात देण्याचे आवाहन

‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२२’ या चाचणीनुसार शिक्षक पदभरतीची जाहिरात देण्यासाठी संबंधित व्यवस्थापनांनी ‘https://tait2022.mahateacherrecruitment.org.in’ या संकेतस्थळावर भेट द्यावी. या पोर्टलवरील ‘युजर मॅन्युअल’नुसार कार्यवाही करावी. याबाबत व्यवस्थापनांना अडचण असल्यास ‘edupavitra2022@gmail.com’ या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन शालेय शिक्षण विभागाने केले आहे.

—————————————————————————————————————–

Maharashtra Shikshak Bharti 2023: – In November 2022, several candidates had challenged the recruitment of teachers in the High Court, objecting to the immediate list. However, the High Court has given the green signal to the recruitment of 13,352 teachers in the state. Therefore, the education department should not delay the recruitment of teachers any further as the major hurdle in the recruitment of teachers has been removed, according to the candidates eligible for recruitment. The exam for recruitment was conducted after the decision to recruit teachers in the state was taken.

नोव्हेंबर २०२२ मध्ये तत्कालिक यादीवर आक्षेप घेऊन अनेक उमेदवारांनी उच्च न्यायालयात (High Court) शिक्षक भरतीविरोधात आव्हान दिले होते. मात्र, राज्यात १३ हजार ३५२ शिक्षकांच्या भरतीला (Teacher Recruitment) उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे शिक्षक भरतीमधील मोठा अडथळा दूर झाल्याने शिक्षण खात्याने शिक्षक भरतीला अधिक विलंब करू नये, असे मत भरतीसाठी पात्र उमेदवारांमधून व्यक्त होत आहे. राज्यात शिक्षक भरतीचा निर्णय घेतल्यानंतर भरतीसाठी परीक्षा घेण्यात आली होती. 

Maharashtra Shikshak Bharti 2023

त्यानंतर परीक्षेत गुणवत्ता मिळवलेल्या पात्र उमेदवारांची तत्कालिक यादी नोव्हेंबर २०२२ मध्ये जाहीर करण्यात आली होती. मात्र, तत्कालिक यादीवर आक्षेप घेऊन अनेक उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याबाबत निर्णय देताना उच्च न्यायालयाने फेब्रुवारी २०२३ मध्ये तत्कालिक यादी रद्द करून नवीन यादी जाहीर करण्याची सूचना शिक्षण खात्याला केली होती. त्यानंतर शिक्षण खात्याने नवीन यादी तयार करून भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांच्या तपासणीचे काम पूर्ण केले होते. त्यामुळे भरती तातडीने होईल अशी शक्यता होती. मात्र, त्यानंतरही ४० हून अधिक उमेदवारांनी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेऊन शिक्षक भरतीला आव्हान दिले होते. याबाबत न्यायालयाने शिक्षण खात्याला न्यायालयाला बाजू मांडण्याची सूचना केली होती.

उमेदवार व शिक्षण खात्याची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने गुरुवारी शिक्षक भरतीला परवानगी दिली. त्यामुळे शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, राज्यात सुरू केलेल्या विविध हमी योजनांमुळे सरकारी तिजोरीवर भार पडत असल्याचे कारण देत कोणत्याही सरकारी खात्यात लवकर भरती होणार नसल्याची माहिती काही दिवसांपूर्वी सरकारने दिली होती.

त्यामुळे शिक्षक भरतीसाठी सरकारकडून लवकर परवानगी मिळेल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षकांची लवकर नियुक्ती करावी, अशी मागणी शाळांकडून होऊ लागली आहे.


सात वर्षानंतर सुरु झालेली जिल्हा परिषद शाळांवरील २३ हजार पदांच्या शिक्षक भरतीची प्रक्रिया बिंदुनामावलीत अडकली आहे. सोलापूरसह पुणे, सांगली, सातारा अशा दहा जिल्ह्यांच्या बिंदुनामावलीत मागासवर्गीय कक्षाने त्रुटी काढल्या असून त्याच्या पूर्ततेसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे. या विलंबामुळे शिक्षक भरती पूर्ण होण्यासाठी २०२४ उजाडणार हे निश्चित झाले आहे. 

Maharashtra Shikshak Bharti 2023

ग्रामविकास विभागाच्या जून २०२३मधील निर्णयानुसार आता नवीन शिक्षक भरतीत उतरलेल्या उमेदवारांना स्वयंघोषणापत्र बंधनकारक करण्यात आले. त्यानुसार ज्या जिल्ह्यांमध्ये त्याची निवड झाली आहे, त्यास निवृत्त होईपर्यंत तेथेच काम करावे लागणार आहे. दुसरीकडे खासगी अनुदानित संस्थांमध्ये शिक्षक नियुक्तीसाठी पवित्र पोर्टवरूच एका जागेसाठी तीन उमेदवार पाठविले जाणार आहेत.

तत्पूर्वी, शिक्षक भरतीच्या प्रक्रियेतील टप्पे पार करताना १८ जिल्ह्यांचीच बिंदुनामावली अंतिम झाली आहे. अजूनही १० जिल्ह्यांची बिंदुनामावली त्रुटीत अडकली असून त्यासाठी नोव्हेंबर उजाडणार आहे. त्यानंतर १५ ते २० दिवसांची मुदत देऊन उमेदवारांना प्राधान्यक्रम निवडावे लागणार आहेत. डिसेंबर-जानेवारीत मेरिट यादी प्रसिद्ध होईल आणि पुढच्या वर्षी शाळा सुरु होतानाच हे नवीन शिक्षक संबंधित शाळांमध्ये रूजू होतील, अशी सद्य:स्थिती आहे.

दरम्यान, कंत्राटी भरतीचा निर्णय हा कायमस्वरूपी नसून शासकीय भरती होईपर्यंत विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये म्हणून निवडलेला तो पर्याय असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. ‘या’ झेडपींच्या बिंदुनामावलीत त्रुटी

बिंदुनामावली निश्चित करून अंतिम मान्यतेसाठी मागासवर्गीय कक्षाकडून मंजूर करून घेण्यासाठी प्रस्ताव द्यायला काही जिल्हा परिषदांना विलंब झाला. आता पुन्हा त्यात त्रुटी आढळल्याने त्याची पूर्तता करायला वेळ लागत आहे. अद्याप सोलापूर, पुणे, सांगली, सातारा, ठाणे, जालना, बीड, लातूर, नांदेड, धाराशिव या १० जिल्ह्यांची बिंदुनामावली अजूनही अंतिम झालेली नाही. सर्व जिल्हा परिषदांमधील प्राथमिक शिक्षण विभागा बिंदुनामावली अंतिम झाल्यावरच शिक्षक भरतीला प्रत्यक्षात सुरवात होणार आहे.

शिक्षक भरतीचे टप्पे… (Maharashtra Shikshak Bharti 2023)

१) उमेदवारांची नोंदणी झाली असून आता झेडपीकडून रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड होतील.

२) उमेदवारांना जिल्हा व शाळांचा प्राधान्यक्रम निवडावा लागणार आणि त्यासाठी कोणतीही मर्यादा नसणार आहे.

३) उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करून मेरिट यादी प्रसिद्ध होईल आणि त्यानुसार संबंधितांना नियुक्ती दिली जाईल.

—————————————————————————————————-

दहा जिल्हा परिषदांच्या शिक्षक विभागाची बिंदुनामावली अंतिम झाली असून उर्वरित जिल्हा परिषदांना बिंदुनामावली तत्काळ मागासवर्गीय कक्षाला पाठविण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे सहा वर्षांच्या भरतीची प्रतीक्षा आता संपणार असून ५ सप्टेंबरपूर्वी राज्यातील शिक्षक भरतीचे ‘पवित्र’ पोर्टल उघडले जाणार आहे. राज्यातील जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व खासगी अनुदानित शाळांमध्ये जवळपास ६२ हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यातील ५० टक्के पदांची भरती पवित्र पोर्टलद्वारे शासन स्तरावरून भरली जाणार आहेत. 

Maharashtra Shikshak Bharti 2023

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना पसंतीक्रमानुसार जिल्ह्यांची निवड करावी लागणार आहे. सुरवातीला प्रोफाईल तयार करून घ्यावे लागेल. गुणवत्ता यादीनुसार त्यांना त्या जिल्हा परिषद शाळांमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. दुसरीकडे खासगी अनुदानित संस्थांना रिक्तपदांची जाहिरात ‘पवित्र’वर अपलोड करावी लागणार आहे. त्यानंतर एका जागेसाठी तीन उमेदवार त्या खासगी संस्थेत पाठविले जातील. त्यांची निवड मुलाखतीतून होणार आहे.


आता तातडीने बिंदुनामावली अंतिम करून मागासवर्गीय कक्षाकडून अंतिम करून घेतली जात आहे. पाच-सहा दिवसांत ही कार्यवाही पूर्ण झाल्यावर पवित्र पोर्टल सुरू होईल, अशी माहिती शिक्षण आयुक्तालयातील सूत्रांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

अंदाजे २३ हजार जागांची भरती

राज्यात मागे २०१७मध्ये शिक्षक भरती झाली होती, त्यानंतर टीईटी, टेट होऊनही भरती झाली नाही. विद्यमान शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी जिल्हा परिषदांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांचेही शिक्षकांअभावी हाल होवू नये या हेतूने शिक्षक भरतीची घोषणा केली. त्यानुसार युद्धपातळीवर कार्यवाही सुरु आहे. नुकत्याच झालेल्या संचमान्यतेनुसार राज्यात पहिल्या टप्प्यात साधारणत: २३ हजार शिक्षकांची भरती होणार आहे. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित शाळांमधील रिक्तपदांचाही समावेश आहे.

सोलापूर झेडपीला मिळणार ६९१ शिक्षक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९५ शाळा असून त्याअंतर्गत जवळपास दोन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची बिंदुनामावली अंतिम झाली असून सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर आता बिंदुनामावली अंतिम मान्यतेसाठी मागासवर्गीय कक्षाला सादर केली जाणार आहे. संचमान्यता व बिंदुनामावलीनुसार होणाऱ्या शिक्षक भरतीतून सोलापूर जिल्हा परिषदांच्या शाळांना ६९१ शिक्षक मिळतील, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

राज्यातील 13 जिल्ह्यांतील शिक्षक भरतीबाबत संबंधित जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी अनुसूचित जमाती-पेसा क्षेत्रातील पदभरती करण्यास सांगितले आहे. त्यानुसार पेसा क्षेत्रातील 80 टक्के रिक्त पदे भरण्याबाबत कळविण्यात आले आहे. अहमदनगर, अमरावती, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, पुणे, ठाणे व यवतमाळ या जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश आहे. ही प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती मांढरे यांनी दिली. 

त्यांनी झेडपीच्या सीईओंना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे, की अनुसूचित जमाती-पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीबाबत शासन पत्र दि. 3 एप्रिल 2023 अन्वये वित्त विभागाच्या परवानगीनुसार रिक्त पदांच्या 80 टक्के रिक्त पदे भरण्यास परवानगी देण्यात आली आहे. अनुसूचित जमाती -पेसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी त्या-त्या जिल्ह्यातील उमेदवारच पात्र असल्याने त्यांच्या पदभरतीबाबत शासनाने दिलेली परवानगी विचारात घेऊन कार्यवाही करणे आवश्यक आहे.

पवित्र प्रणालीमार्फत अनुसूचित जमाती-पेसामधील रिक्त पदे भरण्यासाठी अन्य पदभरतीबरोबर काही कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येत असल्याने या कार्यालयाकडून पेसा क्षेत्रातील पदभरतीबाबत अन्य पर्यायांचा विचार करण्याबाबत शासनास प्रस्तावित करण्यात आले होते. पेसा क्षेत्रातील रिक्त पदे भरण्याकरिता मान्यता देण्यात आली आहे. अनुसूचित जमाती-पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीबाबत ग्राम विकास विभागामार्फत त्यांच्या जिल्ह्याचे प्रमुख यानी कार्यवाही करण्याची तरतूद आहे. ही तरतूद लक्षात घेता अभियोग्यता 2022 चाचणी दिलेल्या उमेदवारांची माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. संबंधित परीक्षा दिलेल्या उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता प्राप्त उमेदवाराचा आपल्या जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील शासनाने परवानगी दिलेल्या रिक्त पदांच्या मर्यादेत नियुक्तीची कार्यवाही करावी. या प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना अन्य सर्वसाधारण भरती प्रक्रियेमधील गुणवत्तेनुसार रिक्त पदांवर निवडीचा पर्याय यापुढे खुला ठेवण्यात आल्याचे मांढरे यांनी स्पष्ट केले आहे.


For the past few days, the state government has been making noise and announcing that the recruitment of teachers will start. Education Minister no. Deepak Kesarkar has announced the teacher recruitment schedule. However, no information has been given about when the registration of students will start, so there is an atmosphere of confusion among the candidates. This schedule is likely to be applicable only if registration starts from August 1.

राज्यात ६० हजारांपेक्षा जास्त शिक्षकांची पदे रिक्त आहेत. पहिल्या टप्प्यात ३० हजार शिक्षकांची भरती हाेणार असून, १५ ऑगस्टपासून पाेर्टल सुरू हाेणार असल्याची घाेषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान केली हाेती. त्यांनी वेळापत्रकही जाहीर केले हाेते; मात्र अजूनही पाेर्टल सुरू झाले नसल्याची वस्तुस्थिती आहे. तसेच, जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या बिंदुनामावलीचा घाेळ सुरूच आहे. सन २०१७ पासून शासनाने शिक्षकांची पदे पवित्र पाेर्टलच्या माध्यमातून भरण्याचा निर्णय घेतला आहे. पाच वर्षांनंतर शासनाने शिक्षक अभियाेग्यता परीक्षा घेतली. या परीक्षेचा निकाल जाहीर हाेऊन पाच महिने लाेटले तरी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही. त्यातच शिक्षक भरती दाेन टप्प्यांत करण्याचा निर्णय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी घेतला आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मंत्री केसरकर यांनी शिक्षकभरतीचे वेळापत्रक जाहीर केले हाेते. त्यानुसार १५ ऑगस्टपासून पाेर्टल सुरू हाेईल, असे त्यांनी सांगितले हाेते; मात्र २० ऑगस्ट उलटल्यानंतरही पाेर्टलला अद्याप मुहूर्त मिळाला नसल्याचे चित्र आहे. 

पाच वर्षांपासून भरती प्रक्रिया रखडलेलीच

  • पवित्र पाेर्टलवर शासनाने २०१७ मध्ये सुरू केलेली भरती प्रक्रिया २०२३ मध्येही पूर्ण झाली नाही.
  • १९६ व्यवस्थापनाच्या जागांसाठी सुरू असलेल्या मुलाखतींकडे अनेक उमेदवार पाठ फिरवत आहेत.
  • पाच वर्षांत अनेक विद्यार्थ्यांनी दुसरी नाेकरी स्वीकारली आहे. त्यानंतर आता त्यांना मुलाखतीसाठी पात्र ठरवण्यात आले आहे.
  • त्यातही मिळालेल्या शाळा लांबच्या असल्यानेही उमेदवार मुलाखतीसाठी येत नसल्याचे चित्र आहे.

नाेंदणीही सुरू हाेईना

पवित्र पाेर्टलवर विद्यार्थ्यांची नाेंदणीही सुरू झाली नाही. जवळपास दाेन लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी पाेर्टलवर नाेंदणी करणार आहेत, त्यासाठी १० ते १५ दिवसांचा अवधी लागणार असल्याने शासनाने पाेर्टलवर विद्यार्थ्यांची नाेंदणी सुरू करावी, अशी मागणी हाेत आहे़.

… असे हाेते वेळापत्रक

  • पवित्र पाेर्टलवर जाहिरात अपलाेड करणे : १५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट
  • उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्याची सुविधा : १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर
  • निवड यादी प्रसिद्ध : १० ऑक्टाेबर
  • मुलाखतीशिवाय घेण्यात येणाऱ्या शाळांसाठी कागदपत्र पडताळणी : ११ ऑक्टाेबर ते २० ऑक्टाेबर
  • पदस्थापनेसाठी समुपदेशन : २१ ऑक्टाेबर ते २४ ऑक्टाेबर

Maharashtra Shikshak Recruitment 2023 –  Teacher MLA Sudhakar Adbale raised a starry question in the hall regarding the filling up of vacant posts of teachers and non-teaching staff in schools and junior colleges in the state. While replying to this, Education Minister Deepak Kesarkar said in the House that the teacher recruitment process through the sacred system will start from August 15 in the state. This has created an atmosphere of happiness among the TET holders and the schools will also get rid of vacancies. Maharashtra Shikshak Bharti 2023

अनेक वर्षापासून राज्यातील सुशिक्षित बेरोजगार शिक्षक भरतीची वाट बघत होते. शिक्षक भरतीचा कार्यक्रम जिल्हा परिषद बिंदू नामावली कायम करून 15 ते 31 ऑगस्ट दरम्यान शिक्षक भरतीची जाहिरात पोर्टलवर प्रकाशित करणार आहे. 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर दरम्यान प्राधान्यक्रम ठरविण्यात येणार आहे. त्यानुसार गुणवत्ता यादी 10 ऑक्टोंबर ला प्रसिद्ध होईल. 11 ऑक्टोंबर ते 21 ऑक्टोबर दरम्यान नेमणुका देण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी दिली.

राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी सभागृहात तारांकित प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी १५ ऑगस्टपासून राज्यात पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होईल असे सभागृहात सांगितले. यामुळे टीईटी धारकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि शाळांनाही रिक्त पदाचे ग्रहण सुटणार आहे.

Maharashtra Shikshak Bharti 2023

राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. याबाबत शिक्षक भारतीने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन चर्चा केली असता त्यांनी सांगीतले की, 15 ऑगस्ट पासून राज्यात पवित्र प्रणालीद्वारे ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे शाळा निहाय रिक्त पदाचे ग्रहण सुटणार आहे. रिक्त जागांचा अनुशेष भरून निघत नसल्याने त्याचा विपरीत परिणाम या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर होत आहे. परिणामी राज्यातील अनेक शाळांमध्ये वर्ग जास्त असतानाही शिक्षक संख्या कमी आहे. शिक्षक भरती बाबत औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली होती, आता कोर्टाने स्थगिती हटवली असून भरतीचे शेड्युल ठरवून दिले आहे. न्यायालयाने दिलेल्या सूचनेनुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

असा राहील शिक्षक भरतीचा कार्यक्रम – जिल्हा परिषद बिंदू नामावली कायम करून १५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्टदरम्यान शिक्षक भरतीची जाहिरात पोर्टलवर प्रकाशित करणार आहे. १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबरदरम्यान प्राधान्यक्रम ठरविण्यात येणार आहे. त्यानुसार गुणवत्तायादी १० ऑक्टोबरला प्रसिद्ध होईल. ११ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबरदरम्यान नेमणुका देण्यात येणार आहेत. त्यानंतर २१ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबरदरम्यान जिल्हा पातळीवर समुपदेशन करण्यात येणार आहे.

Maharashtra Shikshak Bharti 2023

आताच प्राप्त अपडेट नुसार, राज्यात शालेय शिक्षण विभागातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पदे शासन भरत नसल्याने रिक्त जागांचा आकडा दरवर्षी वाढत असतो, काही जागा समायोजन प्रकियेने भरण्यात येत असल्या तरी रिक्त जागांचा अनुशेष भरून निघत नसल्याने याचा विपरित परिणाम या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर होत आहे. उच्‍च श्रेणी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांच्‍या पदोन्नतीचे पद व विस्‍तार अधिकारी व सहायक शिक्षकांची पदे कधी भरणार? व जिल्‍हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्‍वावर नियुक्‍ती करण्याबाबत ७ जुलै २०२३ रोजी काढलेले परिपत्रक रद्द करावे, असा प्रश्न आमदार सुधाकर अडबाले यांनी विचारला. Maharashtra Shikshak Bharti 2023

पवित्र पोर्टलद्वारे रिक्‍त पदे भरण्याची कार्यवाही यावर केसरकर यांनी राज्यातील शिक्षकांची रिक्‍त पदे पवित्र प्रणालीद्वारे भरण्याची कार्यवाही लवकरच सुरू होत आहे. तथापि, मा. न्यायालयाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधास अंतरीम स्थगिती दिली असल्याने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन तसेच पदभरतीसंदर्भात कार्यवाही करणे सद्य:स्थितीत शक्य नाही, असेही शिक्षण मंत्री दीपक केसरकर सांगितले.

Maharashtra Shikshak Bharti 2023

——————————————————————————–

Maharashtra Shikshak Bharti 2023 – There is good news for teachers in the state who are waiting for jobs. Education Minister Deepak Kesarkar has made a big announcement that 50 thousand teachers will be recruited in the state soon. Kesarkar also said that this will be the biggest teacher recruitment in the history of Maharashtra, there will be no shortage of teachers. At present, there are 60,000 vacant posts in secondary and higher secondary, district councils, municipalities, municipalities and other institutions in the state. Of these, 18,000 are only in Zilla Parishads.

नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या राज्यातील शिक्षकांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यात लवकरच 50 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याची मोठी घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्रातल्या इतिहासातील ही मोठी शिक्षक भरती असेल, शिक्षकांची कमतरता भासणार नाही, असेही केसरकर यांनी म्हटले आहे. सध्या राज्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका आदी संस्थांमधील मिळून एकूण ६० हजार जागा रिक्त आहेत. यापैकी १८ हजार फक्त जिल्हा परिषदांमधील आहेत.

Maharashtra Shikshak Bharti 2023 Maharashtra Shikshak Bharti 2023

केसरकर म्हणाले, राज्यात लवकरच 50 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे. तसेच राज्यातील शिक्षकांच्या सगळ्या बदल्या रद्द केल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत देखील केसरकर यांनी भाष्य केले. विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत केसरकर यांनी म्हटले की, विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्याची जबाबदारी ही स्थानिक शालेय समितीवर असणार आहे. गणवेश अगोदरच शिवले होते, आता एकसारखा गणवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे गणवेश मिळण्यास विलंब होत आहे असं केसरकरांनी यावेळी स्पष्ट केलं.

  After gap of 4 years, MahaTAIT postponed

आधी एका गणवेशाचं वाटप करण्यात यावं, नंतर दुसरा गणवेश देण्यात यावा. गणेवशावाचून एकही विद्यार्थी रहाता कामा नये, अशा सूचनाही देखील यावेळी केसरकर यांनी दिल्या आहेत.


Maharashtra Shikshak Bharti 2023 :  Maharashtra Shikshak Bharti 2023 :– The state government has finally given the green light to the recruitment of primary teachers in Marathi and Urdu government schools, which has been stalled for almost twelve years. The government has given approval to fill up 30,000 of the 60,000 vacant posts. However, guidelines have also been given regarding the precautions to be taken while filling these vacancies. Therefore, all Zilla Parishads have been ordered to publish the advertisement for filling up the vacancies based on the rules laid down by the State Government.

At present, there are 60,000 vacant posts in secondary and higher secondary, district councils, municipalities, municipalities and other institutions in the state. Of these, 18,000 are only in Zilla Parishads. According to the permission given by the state government, half of the 60,000 seats will be filled. On 21st June 2023, the government has given approval to start the recruitment process in this regard.

तब्बल बारा वर्षांपासून रखडलेली मराठी आणि उर्दू सरकारी शाळांमधील प्राथमिक शिक्षकांची भरती करण्यास राज्य सरकारने अखेर हिरवा कंदील दिला आहे. सध्या रिक्त असलेल्या ६० हजार जागांपैकी ३० हजार जागा भरण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. मात्र या जागा भरताना कोणती खबरदारी घ्यावी, याबाबतच्या मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारने निश्‍चित करून दिलेल्या नियमावलीच्या आधारे रिक्त जागा भरण्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करावी, असा आदेश सर्व जिल्हा परिषदांना दिला आहे.

सध्या राज्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका आदी संस्थांमधील मिळून एकूण ६० हजार जागा रिक्त आहेत. यापैकी १८ हजार फक्त जिल्हा परिषदांमधील आहेत. राज्य सरकारने दिलेल्या परवानगीनुसार ६० हजारांपैकी निम्म्या जागा भरल्या जाणार आहेत. २१ जून २०२३ रोजी सरकारने याबाबतची भरती प्रक्रिया सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. 

Maharashtra Shikshak Bharti 2023

तब्बल बारा वर्षांपासून रखडलेली मराठी आणि उर्दू सरकारी शाळांमधील प्राथमिक शिक्षकांची भरती करण्यास राज्य सरकारने अखेर हिरवा कंदील दिला आहे. सध्या रिक्त असलेल्या ६० हजार जागांपैकी ३० हजार जागा भरण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. मात्र या जागा भरताना कोणती खबरदारी घ्यावी, याबाबतच्या मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारने निश्‍चित करून दिलेल्या नियमावलीच्या आधारे रिक्त जागा भरण्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करावी, असा आदेश सर्व जिल्हा परिषदांना दिला आहे.

सध्या राज्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका आदी संस्थांमधील मिळून एकूण ६० हजार जागा रिक्त आहेत. यापैकी १८ हजार फक्त जिल्हा परिषदांमधील आहेत. राज्य सरकारने दिलेल्या परवानगीनुसार ६० हजारांपैकी निम्म्या जागा भरल्या जाणार आहेत. २१ जून २०२३ रोजी सरकारने याबाबतची भरती प्रक्रिया सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.

राज्यातील शिक्षक भरतीवर २०११ पासून बंदी होती. ही बंदी २०१९ मध्ये उठविण्यात आली. परंतु बंदी उठून पाच वर्षांचा कालावधी लोटूनही अद्याप शिक्षकांच्या रिक्त जागांची भरती प्रक्रिया सुरू होत नसल्याचे दिसून आले होते. दरम्यान, राज्यातील तत्कालीन महायुती सरकारने २०१९ मध्ये ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून शिक्षक भरती ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी डिसेंबर २०१९ मध्ये शिक्षक भरतीची अभियोग्यता चाचणीही घेण्यात आली होती. त्या वेळी सुमारे पावणे दोन लाख उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती.

यापैकी केवळ चार ते पाच हजार उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत. प्राथमिक शिक्षकांच्या एकूण रिक्त जागांमध्ये मराठी शाळांतील १६ हजार ७४८ आणि उर्दू माध्यमाच्या शाळांमधील १ हजार ३०१ जागांचा समावेश आहे. प्रत्यक्षात कन्नड, बंगाली, तेलगू, गुजराती अशा भाषांच्या शिक्षकांचीही पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत.


Inter-district transfer of teachers in Zilla Parishad schools will be stopped. Newly appointed teachers will not be eligible for district transfer. School Education Department has taken an important decision. According to the procedures prescribed by the government in the state, revised conditions have been implemented for the recruitment of teachers while ensuring the number of vacancies under the Zilla Parishad and also for the appointments to be given to teachers after recruitment.

The school education department has decided that the rural development department should make a provision in its transfer policy to completely stop the inter-district transfer of teachers teaching in Zilla Parishad schools. So after the new appointment, the said teachers will not have the right to district transfer.

जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षकांची आंतरजिल्हा बदली बंद होणार आहे. नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना जिल्हा बदलीचा हक्क राहणार नाही. शालेय शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात शासनाने विहीत केलेल्या कार्यपद्धतीनुसार शिक्षक भरतीसाठी जिल्हा परिषदांतर्गत रिक्त पदांची संख्या सुनिश्चित करताना तसेच भरतीनंतर शिक्षकांना द्यावयाच्या नियुक्त्यांसाठी सुधारीत अटी लागू करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली संपूर्णत: बंद करण्याची तरतूद ग्रामविकास विभागाने त्यांच्या बदली धोरणामध्ये करावी, असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तर नव्याने नियुक्ती झाल्यानंतर सदर शिक्षकांस जिल्हा बदलीचा हक्क राहणार नाही.

Maharashtra Shikshak Bharti 2023

नव्याने नियुक्तीनंतर इतर जिल्ह्यांत जाऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांने रितसर राजीनामा देऊन पुन्हा विहीत प्रक्रियेच्या माध्यमातून आवश्यकतेनुसार शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षा देऊन त्यातील गुणवत्तेच्या आधारे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक म्हणून नियुक्ती मिळविणे आवश्यक राहील. ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची सन 2022 मधील कार्यवाही पूर्ण झालेली आहे. तसेच, सदर बदल्यांमध्ये विनंती केलेल्या ज्या शिक्षकांना बदली मिळालेली नाही, अशा शिक्षकांचे विनंती अर्ज प्रतिक्षाधीन ठेऊन जशी पदे रिक्त होतील त्याप्रमाणे रिक्त पदी बदली देण्याबाबतची कार्यवाही ग्रामविकास विभागाने करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

आंतरजिल्हा बदली संपूर्णत: बंद करण्याची तरतूद ग्रामविकास विभागाने त्यांच्या बदली धोरणामध्ये करावी, असे शासन निर्णयात म्हटले आहे. तर जिल्हाअंतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूर्वीपासून कार्यरत आहेत त्यांच्यापैकी बदली इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देऊन जागा रिक्त असल्यास समुपदेशनाद्वारे रिक्त पदी नियुक्ती देण्यात येणार आहे. जिल्हाअंतर्गत आपसी बदली सुद्धा वैद्यकीय कारणास्तव तसेच तक्रारीच्या अनुषंगाने पती पत्नी एकत्रिकरणांतर्गत आदी अपवादात्मक प्रकरणी करावयाच्या बदली संदर्भात ग्रामविकास विभागाने धोरण ठरवावे, असे या शासन निर्णयात म्हटले आहे


Primary teachers in Marathi and Urdu government schools have not been recruited for almost twelve years. The earlier ban on recruitment, after the lifting of the ban, the recruitment process of teachers could not be started yet as the general approval was not confirmed. Due to this, 18 thousand 49 posts of teachers in both Marathi and Urdu medium schools are still vacant. Among the total vacancies there are 16 thousand 748 seats in Marathi schools. This includes more than two hundred vacancies in Pune district.

तब्बल बारा वर्षांपासून मराठी आणि उर्दू सरकारी शाळांमधील प्राथमिक शिक्षकांची भरती झालीच नाही. आधी भरतीवर असलेली बंदी तर, ही बंदी उठल्यानंतर संचमान्यताच निश्‍चित न झाल्याने, अद्याप शिक्षकांची ही भरती प्रक्रिया सुरु होऊ शकलेली नाही. यामुळे आज घडीला मराठी व उर्दू या दोन्ही माध्यमांच्या शाळांमधील मिळून शिक्षकांच्या १८ हजार ४९ जागा अद्याप रिक्तच आहेत. एकूण रिक्त जागांमध्ये मराठी शाळांमधील १६ हजार ७४८ जागा आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील पावणे दोनशेहून अधिक रिक्त जागांचा समावेश आहे. 

Maharashtra Shikshak Bharti 2023

राज्य सरकारने राज्यातील शिक्षक भरतीवर २०११ पासून बंदी घातली होती. ही बंदी २०१९ मध्ये उठली आहे. परंतु बंदी उठून पाच वर्षांचा कालावधी लोटूनही अद्याप शिक्षकांच्या रिक्त जागांची भरती प्रक्रिया सुरु होत नसल्याचे दिसून आले आहे. सध्या रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागांमध्ये राज्यात सर्वाधिक १ हजार १९६ जागा या कोकण विभागातील पालघर जिल्ह्यातील आहेत. सर्वात कमी म्हणजेच केवळ ८७ जागा या मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात रिक्त असल्याचे उघडकीस आले आहे. या वृत्ताला शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दुजोरा दिला आहे.

एकीकडे देशात महाराष्ट्राचा शिक्षण निर्देशांक उंचावण्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जात असताना दुसरीकडे मात्र शिक्षकांचा तुटवडा निर्माण झाला आहे. शिक्षकांच्या जागा भरल्याच जाणार नसतील तर, राज्याची शैक्षणिक प्रगती कशी साधणार, असा प्रश्न महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब संघटनेचे राज्य अध्यक्ष गौतम कांबळे यांनी उपस्थित केला आहे.

Maharashtra Shikshak Bharti 2023 : Teachers working in night schools in the state have been allowed to work at two places. On the one hand, the decision of double employment in night schools while young qualified teacher candidates are looking for jobs in the state is very wrong and unfair to the candidates who are interested in teacher recruitment. Therefore, various organizations have demanded that the relevant decision should be canceled and new teachers should be appointed to that place. Know Latest Update on Shikshak Bharti 2023 at below :

School managements have to register the vacancies on the teacher recruitment portal for the first quarter by July 15. Thereafter to take priority from eligible candidates for recruitment without interview and with interview as per advertisement for vacant posts; Also, the process of recommending for appointment has to be completed by August 20, the education department is saying.

जिल्हा परिषद शाळांची संचमान्यता सुरु झाली आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांचे १०० टक्के आधार प्रमाणीकरण व आधार दुरुस्ती केलेल्या शाळांची संचमान्यता थेट अंतिम केली जात आहे. पण, ८८ टक्क्यांपेक्षा जास्त आधार प्रमाणीकरण झाले, अशा शाळांची संचमान्यता अंतरिम केली जात असून १०० टक्के काम झाल्यावर अंतिम होणार आहे. संचमान्यता फायनल झाल्यानंतरच शिक्षक भरती होईल, त्यातही झेडपी शाळांची भरती प्रथम होणार आहे.

राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका शाळांसह खासगी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील साडेतीन लाख विद्यार्थ्यांनी अजूनही आधारकार्ड संबंधित शाळेत दिलेले नाही. दुसरीकडे पाच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या ‘आधार’मध्ये त्रुटी आहेत. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शाळांना १५ मेपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर मुदतवाढ दिलेली नाही.

Maharashtra Shikshak Bharti 2023 Maharashtra Shikshak Bharti 2023 Maharashtra Shikshak Bharti 2023

सध्या उन्हाळा सुट्ट्यांमुळे शाळा बंद असल्याने साधारणतः ३० जूनपर्यंत मुदत दिली जाईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. तत्पूर्वी, संबंधित शाळांना त्या विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण व आधारमधील दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. संचमान्यता पूर्ण झाल्यानंतरच शिक्षकांची ५० टक्के रिक्तपदे (अंदाजे ३२ हजार) भरली जाणार आहेत. त्यातही सर्वप्रथम जिल्हा परिषद शाळांमधील रिक्तपदे भरली जातील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षक भरती मेरिट यादीनुसार होणार असून त्यासाठी एका पदाला एकच उमेदवार दिला जाणार आहे. तर खासगी शाळांमधील शिक्षक भरतीसाठी एका पदासाठी दहा उमेदवारांची मुलाखत होऊन त्यातून एकाची निवड केली जाणार आहे.

बारा टक्के विद्यार्थ्यांकडे अजूनही ‘आधार’ नाही (Maharashtra Shikshak Bharti 2023)

राज्यातील सर्वच शाळांमध्ये दोन कोटी आठ लाख विद्यार्थी आहेत. यंदाच्या संचमान्यतेसाठी आधारकार्ड व तेही अचूक आधार असलेल्याच विद्यार्थ्यांचीच पटसंख्या ग्राह्य धरली जात आहे. त्यामुळे आता दीड महिन्यात संबंधित शाळांना त्यांच्याकडील सर्वच विद्यार्थ्यांचे आधारकार्ड मिळवावे लागणार आहेत. एखाद्या शाळेतील ३० विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसल्यास तेथील एक शिक्षक अतिरिक्त ठरणार आहे. ही कारवाई अटळ आहे. अजूनही १२ टक्के म्हणजेच अडीच ते तीन लाख विद्यार्थ्यांनी आधारकार्ड शाळांमध्ये जमा केलेले नाही. त्यांना आता अंदाजे दीड महिन्यांचीच (३० जूनपर्यंत) मुदत असणार आहे.’

आता ‘अंतरिम’ संच मान्यता (Maharashtra Shikshak Bharti 2023)

आधारकार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांकडून कार्ड काढून घ्या, आधारमधील चुकीची दुरुस्ती करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शाळांना सुरवातीला ३० एप्रिलपर्यंत मुदत दिली होती. तांत्रिक अडचणींमुळे त्यासाठी १५ मेपर्यंत मुदतवाढ दिली. मात्र, अजूनही बऱ्याच शाळांचे काम १०० टक्के झालेले नाही. त्यामुळे आता शालेय शिक्षण विभागाने ८० ते ९९ टक्के काम झालेल्या शाळांची संचमान्यता सुरवातीला अंतरिम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या शाळांनी १०० टक्के विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण केल्यानंतर संचमान्यता अंतिम करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

————————————————-

Maharashtra Shikshak Bharti 2023 Aptitude and intelligence test was conducted for teacher recruitment in February-March. On March 24, the results of two lakh 40 thousand D.Ed, B.Ed holders in this examination were also announced. However, even after two months, there is no movement on the Pavitra portal for teacher recruitment, causing uneasiness among the candidates. But its is said that The teacher recruitment period for which nearly two and a half lakh unemployed candidates are waiting has started in the month of August.

Teachers working in night schools in the state have been allowed to work at two places. On the one hand, the decision of double employment in night schools while young qualified teacher candidates are looking for jobs in the state is very wrong and unfair to the candidates who are interested in teacher recruitment. Therefore, various organizations have demanded that the relevant decision should be canceled and new teachers should be appointed to that place. Know Latest Update on Shikshak Bharti 2023 at below :

तब्बल अडीच लाख बेरोजगार उमेदवारांना प्रतीक्षा असलेल्या शिक्षक भरतीचा मुहूर्त येत्या ऑगस्ट महिन्यात निघाला आहे. सध्या कार्यरत शिक्षकांची संचमान्यता १५ मेपर्यंत पूर्ण करून त्यानंतर नव्या शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल अॅक्टिव्ह करण्याचे नियोजन प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी शालेय शिक्षण विभागाला कळविले आहे.

फेब्रुवारी-मार्चमध्ये शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली. २४ मार्च रोजी या परीक्षेतील दोन लाख ४० हजार डीएड, बीएडधारकांचा निकालही जाहीर करण्यात आला. मात्र, दोन महिने उलटूनही शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलच्या हालचाली नसल्याने उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. याच दरम्यान उमेदवारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे शासनाला पदभरतीचे वेगवान नियोजन करणे भाग पडले आहे.

शिक्षण संचालक गोसावी यांनी भरतीचे वेळापत्रकच प्रधान सचिवांना कळविले आहे. त्यात १७ एप्रिल रोजी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार टेट परीक्षेच्या निकालानंतरची पदभरतीची कार्यवाही सुरू करणे आवश्यक असल्याची बाब प्रधान सचिवांच्या निदर्शनात आणून देण्यात आली आहे. परंतु सध्या विद्यार्थ्यांच्या आधार व्हॅलिडेशननुसारच शिक्षकांची २०२२-२३ ची संचमान्यता करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त पदांचे चित्र स्पष्ट होईल व त्यानंतरच नव्या भरतीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

पदभरतीची कार्यवाही आवश्यक

■ शिक्षण संचालक गोसावी यांनी भरतीचे वेळापत्रकच प्रधान सचिवांना कळविले आहे. त्यात १७ एप्रिल रोजी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार टेट परीक्षेच्या निकालानंतरची पदभरतीची कार्यवाही सुरु करणे आवश्यक असल्याची बाब प्रधान सचिवांच्या निदर्शनात आणून देण्यात आली आहे.
■ परंतु सध्या विद्यार्थ्यांच्या आधार व्हॅलिडेशननुसारच शिक्षकांची २०२२-२३ ची संचमान्यता करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त पदांचे चित्र स्पष्ट होईल व त्यानंतरच नव्या भरतीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

असे असतील भरतीचे टप्पे

■ कार्यरत शिक्षकांची संचमान्यता १५ मेपर्यंत अंतिम करणे
■ २० मेपर्यंत शाळानिहाय अंतिम संचमान्यता वितरित होतील
■ या संचमान्यतेतील मंजूर पदानुसार पदभरतीची कार्यवाही सुरु होणार
■ व्यवस्थापनांच्या शिक्षक पदांची बिंदुनामावली ३० जूनपर्यंत प्रमाणित करणे
■ संबंधित व्यवस्थापनाच्या रिक्त पदांची जाहिरात १५ जुलैपर्यंत पवित्र पोर्टलवर दिली जाईल
■ २० ऑगस्टपर्यंत उमेदवारांकडून पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम भरणे, नियुक्तीसाठी शिफारस करणे
■ दरम्यानच्या काळातच दुसऱ्या तिमाहीकरिता शिक्षकांच्या रिक्त पदांची पोर्टलवर नोंद करणे

■ व्यवस्थापनांच्या शिक्षक पदांची बिंदुनामावली ३० जूनपर्यंत प्रमाणित करणे

■ संबंधित व्यवस्थापनाच्या रिक्त पदांची जाहिरात १५ जुलैपर्यंत पवित्र पोर्टलवर दिली जाईल २० ऑगस्टपर्यंत उमेदवारांकडून पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम भरणे, नियुक्तीसाठी शिफारस करणे

Maharashtra Shikshak Bharti 2023 Maharashtra Shikshak Bharti 2023 Maharashtra Shikshak Bharti 2023 Maharashtra Shikshak Bharti 2023

बदल्यांवरील स्थगितीमुळे शिक्षक राहणार मूळ शाळेतच (Maharashtra Shikshak Bharti 2023)

प्राथमिक शाळा शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांमधील ज्यांच्या बदल्यांना उच्च न्यायालयाने स्थगिती दिली, अशांना सध्या तरी मूळ शाळेवरून मुक्त करू नका, असा आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागातील उपसचिव पो. द. देशमुख यांनी सर्व जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला.

प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांच्या सहाव्या फेरीतील बदल्यांना काही शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यामुळे उच्च न्यायालयाने बदल्यांबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला होता, त्यानुसार या याचिकांवर जूनच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होणार आहे. वयाच्या सीमारेषा निश्चित करण्यासाठी ३० जून २०२२ अशी डेडलाइन ग्राह्य धरण्यात आल्याने ही नवी समस्या पुढे आली.

याशिवाय अतिदुर्गम भागात बदली झालेल्यांमध्ये १५३ शिक्षिकांचा समावेश आहे. त्यामुळे या बदल्यांना स्थगितीची मागणी करत सुमारे २०० शिक्षकांनी कोर्टात आव्हान दिले आहे.

Maharashtra Shikshak Bharti 2023
Maharashtra Shikshak Bharti 2023 Maharashtra Shikshak Bharti 2023

दरम्यान, २३ जून २०१७ पासून पोर्टल आधारित शिक्षक भरती करण्याची प्रक्रिया जाहीर केली. त्याला अनुसरून प्राथमिक, माध्यमिकसाठी ‘टीईटी’ परीक्षा शासनाने २०१७ पासून पोर्टल प्रक्रिया राबविली तरी रिक्त झालेल्या पदांवर विद्यार्थी हित लक्षात घेऊन नियुक्त केलेल्या शिक्षकांना शासनाने ज्या-त्या वर्षी एनओसी देऊन मान्यता देण्याची गरज आहे. संचमान्यता पोर्टलमध्ये बदल करून नियुक्त केलेल्या शिक्षकांची नावे समाविष्ट करावीत. घेतली; पण उच्च माध्यमिक शाळा- महाविद्यालयांतील शिक्षकांसाठी महाअभियोग्यता चाचणी गतवर्षी घेण्यात आली. दोन टीईटी व अभियोग्यता चाचण्या झाल्या तरी भरती ठप्पच आहे.

राज्य शासनाने खासगी अनुदानित शाळा- महाविद्यालयांमध्ये पोर्टलद्वारे शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्राथमिक, माध्यमिकसाठी टीईटी प्रवेश चाचणी घेतली. उच्च माध्यमिकसाठी महाअभियोग्यता चाचणी घेतली. टीईटीच्या दोन परीक्षा झाल्या. चालू वर्षी महाअभियोग्यता चाचणी झाली. प्रत्यक्षात मात्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया ठप्पच आहे. त्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे चाचण्या द्यायच्या तरी किती? असा प्रश्न आहे.

दरम्यान, २३ जून २०१७ पासून पोर्टल आधारित शिक्षक भरती करण्याची प्रक्रिया जाहीर केली. त्याला अनुसरून प्राथमिक, माध्यमिकसाठी ‘टीईटी’ परीक्षा शासनाने २०१७ पासून पोर्टल प्रक्रिया राबविली तरी रिक्त झालेल्या पदांवर विद्यार्थी हित लक्षात घेऊन नियुक्त केलेल्या शिक्षकांना शासनाने ज्या-त्या वर्षी एनओसी देऊन मान्यता देण्याची गरज आहे. संचमान्यता पोर्टलमध्ये बदल करून नियुक्त केलेल्या शिक्षकांची नावे समाविष्ट करावीत. घेतली; पण उच्च माध्यमिक शाळा- महाविद्यालयांतील शिक्षकांसाठी महाअभियोग्यता चाचणी गतवर्षी घेण्यात आली. दोन टीईटी व अभियोग्यता चाचण्या झाल्या तरी भरती ठप्पच आहे.

राज्य शासनाने खासगी अनुदानित शाळा- महाविद्यालयांमध्ये पोर्टलद्वारे शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्राथमिक, माध्यमिकसाठी टीईटी प्रवेश चाचणी घेतली. उच्च माध्यमिकसाठी महाअभियोग्यता चाचणी घेतली. टीईटीच्या दोन परीक्षा झाल्या. चालू वर्षी महाअभियोग्यता चाचणी झाली. प्रत्यक्षात मात्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया ठप्पच आहे. त्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे चाचण्या द्यायच्या तरी किती? असा प्रश्न आहे.

राज्यात 2018 ते 2023 या चार वर्षांत साडेबारा हजार शिक्षकभरतीच्या केवळ वल्गनाच झाल्या. प्रत्यक्षात शिक्षकांच्या केवळ सहा हजारांवर जागा भरण्यात आल्या आहेत. त्यातच आता 30 हजार शिक्षकभरतीची नवी घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठी अभियोग्यता आणि बुध्दिमापन चाचणी घेण्यात आली. तरीदेखील शिक्षकभरतीबाबत कोणतीही हालचाल शिक्षण विभागाकडून होत नाही. त्यामुळे पहिलीच भरती अर्धवट असताना नव्याने 30 हजार शिक्षकभरतीचे गाजर कशासाठी, असा प्रश्न इच्छुक उमेदवारांनी विचारला आहे.

Maharashtra Shikshak Bharti 2023 Maharashtra Shikshak Bharti 2023 Maharashtra Shikshak Bharti 2023

राज्यात 2012 पासून शिक्षकभरतीला बंदी घालण्यात आली होती. परंतु, 2017 साली पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकभरतीसाठी अध्यादेश काढला आणि 2018 साली अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेऊन शिक्षकभरतीला सुरुवात करण्यात आली. राज्यात साडेबारा हजार शिक्षक भरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातील पाच ते सहा हजार शिक्षक शाळांमध्ये भरण्यात आले.

  नवीन अपडेट – ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता - Maharashtra Shikshak Bharti 2022 - MahaTAIT

त्यानंतर पुन्हा नव्याने शिक्षकभरतीसाठी अभियोग्यता आणि बुध्दिमापन चाचणी घेण्यात आली. त्याचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, शिक्षकभरतीसाठी अद्याप कोणतीही हालचाल करण्यात आली नाही. पुढील महिन्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षात शिक्षकभरती करणार नाही तर मग कधी करणार? असा प्रश्न उमेदवार विचारत आहेत. यावर शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी हात वर केले आहेत.

भरती होत नसल्यामुळे येणार्‍या अडचणी

  • विविध विषयांचे शिक्षक मिळत नाहीत
  • शालेय शिक्षणाचा दर्जा ढासळत चालला आहे
  • पात्रताधारक शिक्षकांची शाळांमध्ये वानवा
  • शिक्षकांना शिक्षणापेक्षा शिक्षणेतर उपक्रमांकडे लक्ष द्यावे लागते
  • वय वाढत असल्यामुळे उमेदवार नैराश्यग्रस्त

दुबार शिक्षकभरतीला विरोध

राज्यात रात्रशाळांमध्ये काम करीत असलेल्या शिक्षकांना दोन ठिकाणी नोकरी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. राज्यात एकीकडे तरुण पात्रताधारक शिक्षक उमेदवार नोकरीच्या शोधात असताना रात्रशाळांमध्ये दुबार नोकरीचा निर्णय अत्यंत चुकीचा असून, शिक्षकभरतीसाठी इच्छुक उमेदवारांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे संबंधित निर्णय रद्द करून त्या ठिकाणी नवीन शिक्षक नेमावेत, अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे.

राज्यात साडेबारा हजार शिक्षकभरतीचे गाजर दाखविले होते. त्यापैकी केवळ साडेपाच-सहा हजार शिक्षकांची भरती करण्यात आली. याला किमान पाच वर्षांचा कालावधी झाला आहे. आता नवीन 30 हजार शिक्षकांची भरती करण्याचे गाजर दाखविण्यात आले. त्यामुळे शासनाला शिक्षकभरती करायचीच नसून उमेदवारांना केवळ गाजर दाखवत झुलवायचे आहे. त्यामुळे शिक्षकभरतीसाठी आता संघटना रस्त्यावर उतरणार आहे.

Maharashtra Shikshak Bharti 2023

—————————————————————————————————————————————————————————————-

Maharashtra Shikshak Bharti 2023 10,213 vacant posts of teachers in the state Maharashtra State Backward Classes Commission sub-committee has reported that a total of 34,439 posts in 1,177 colleges under 10 non-agricultural universities of Maharashtra have been approved and 10,213 posts are vacant, taking into account the number of students at the end of August 1, 2017.

राज्यातील १० अकृषिक विद्यापीठे आणि १,१७७ महाविद्यालयांत मागील आठ वर्षांपासून शिक्षक पदभरतीत विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब, क, ड), विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल या नमूद प्रवर्गातील तब्बल १०, २१३ पदे रिक्त असल्याचा धक्कादायक अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाच्या उपसमितीने सरकार आणि राज्यपालांना सादर केला आहे .

Maharashtra Shikshak Bharti 2023 Maharashtra Shikshak Bharti 2023

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या उपसमितीकडून १ ऑगस्ट २०१७ अखेरची विद्यार्थी संख्या ग्राह्य धरुन महाराष्ट्रातील १० अकृषिक विद्यापीठांतर्गत एकूण १,१७७ महाविद्यालयांतील ३४,४३९ पदे मंजूर असून या पदांपैकी १०,२१३ पदे रिक्त असल्याचा अहवाल दिला आहे. हा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने राज्यपालांसह सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडे साद करून या रिक्त पदभरतीबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची शिफारस केली आहे.


दहा विद्यापीठांमध्ये क्षेत्र पाहणी

उपसमितीने दहा विद्यापीठांमध्ये सुनावणी आणि क्षेत्र पाहणी केली. संबंधित विद्यापीठाचे आरक्षण कक्ष, सहाय्यक आयुक्त मागासवर्ग कक्ष व विभागीय सहसंचालक यांच्याकडून प्रमाणित माहिती घेतल्यानंतर उपसमितीने अहवाल तयार केला. तो राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी स्वीकारला असून संबंधित संवर्गातील पदभरतीचा अनुशेष दूर करण्यासाठी विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल, मुख्य सचिव यांच्याकडे सादर केला आहे

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद हरिबा काळे व प्रा. डॉ. श्रीमती नीलिमा सरप (लखाडे) यांच्या उपसमितीने हा अहवाल तयार केला आहे. राज्य सरकारच्या ११ एप्रिल २०२२ च्या आदेशानुसार विद्यापीठ परिसर, संस्था अथवा महाविद्यालय एकक मानून १० अकृषिक विद्यापीठे व १,१७७ महाविद्यालयातील शिक्षक पदभरती विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब, क, ड), विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल या नमूद प्रवर्गातील अनुशेषाबाबत आढावा घेतला.

मागासवर्ग आयोगाच्या बैठकीमध्ये अकृषिक विद्यापीठे व अशासकीय महाविद्यालयांतील १ ऑक्टोबर २०१७ ची विद्यार्थी संख्या ग्राह्य धरुन मंजूर शिक्षकीय रिक्त पदांमध्ये विजा(अ), भज (ब,क,ड), विमाप्र, इमाव व आर्थिक दुर्बल संवर्गाचा आढावा घेण्याबाबत उपसमिती गठित केली होती.


Maharashtra Shikshak Bharti Recruitment 2023 Update

Maharashtra Shikshak Bharti 2023: Currently, there are 32 thousand teachers less than the number of students in the schools of Zilla Parishads, Municipalities and Municipalities in the state. There are 29,000 vacant posts in secondary schools as well. In order to increase the educational quality of students, 30 thousand posts will be recruited from the school education department. The recruitment process will start in April with the announcement of the result of ‘TAIT’ and the posts will be filled before June 12.

राज्यातील १० अकृषिक विद्यापीठे आणि १,१७७ महाविद्यालयांत मागील आठ वर्षांपासून शिक्षक पदभरतीत विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब, क, ड), विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल या नमूद प्रवर्गातील तब्बल १०,२१३ पदे रिक्त असल्याचा धक्कादायक अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाच्या उपसमितीने सरकार आणि राज्यपालांना सादर केला आहे.

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या उपसमितीकडून १ ऑगस्ट २०१७ अखेरची विद्यार्थी संख्या ग्राह्य धरुन महाराष्ट्रातील १० अकृषिक विद्यापीठांतर्गत एकूण १,१७७ महाविद्यालयांतील ३४,४३९ पदे मंजूर असून या पदांपैकी १०,२१३ पदे रिक्त असल्याचा अहवाल दिला आहे. हा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने राज्यपालांसह सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडे साद करून या रिक्त पदभरतीबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची शिफारस केली आहे.

Maharashtra Shikshak Bharti 2023

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद हरिबा काळे व प्रा. डॉ. श्रीमती नीलिमा सरप (लखाडे) यांच्या उपसमितीने हा अहवाल तयार केला आहे. राज्य सरकारच्या ११ एप्रिल २०२२ च्या आदेशानुसार विद्यापीठ परिसर, संस्था अथवा महाविद्यालय एकक मानून १० अकृषिक विद्यापीठे व १,१७७ महाविद्यालयातील शिक्षक पदभरती विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब, क, ड), विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल या नमूद प्रवर्गातील अनुशेषाबाबत आढावा घेतला.

मागासवर्ग आयोगाच्या बैठकीमध्ये अकृषिक विद्यापीठे व अशासकीय महाविद्यालयांतील १ ऑक्टोबर २०१७ ची विद्यार्थी संख्या ग्राह्य धरुन मंजूर शिक्षकीय रिक्त पदांमध्ये विजा(अ), भज (ब,क,ड), विमाप्र, इमाव व आर्थिक दुर्बल संवर्गाचा आढावा घेण्याबाबत उपसमिती गठित केली होती.


Maharashtra Shikshak Bharti 2023

Education Minister Deepak Kesarkar announced that there will be an increase in the salary of teachers and non-teaching staff in the state. For this the government decision has been issued and teachers will get an increased salary from January 1, 2023. So those who have not yet applied for TAIT Exam 2023 must apply, after clearing exam you will get Incresed salary as per given below :

शिक्षकांचे काम हे फार जबाबदारीचे काम असून नव्या पिढीला घडवण्याचे काम शिक्षक करतात. गेल्या सहा महिन्यांत शासनाने शिक्षण विभागाशी संबंधित अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले असून आहेत. शिक्षकांनी मोकळेपणाने शिक्षण देण्याचे काम करावे यासाठी शासन त्यांच्यावर कोणतेही बंधन टाकणार नाही. सरकारी शाळेवर पालकांचा विश्वास वाढत असून सरकारी शाळांमध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर प्रवेश घेत असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. 

Maharashtra Shikshak Bharti 2023

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार राज्य शासनाने राज्यातील मुला-मुलींना समान व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत. राज्यात शिक्षकांच्या ३० हजार पदांची भरती केली जाईल, असेही यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे आयोजित महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या त्रैवार्षिक अधिवेशनाला उपस्थित राहून शिक्षकांशी संवाद साधला.

शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन सकारात्मक असून जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न सोडवण्यासाठी देखील शिक्षण विभाग काम करत आहे. हा प्रश्न टप्पा-टप्प्याने सोडवता येईल का याचा देखील विचार सुरू असून त्यासाठी लागणारा वेळ शिक्षकांनी शासनाला द्यावा, अशी अपेक्षा यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. तसेच सिंधुदुर्ग दौऱ्यादरम्यान आज वेंगुर्ला नवा बाग बीच येथील झुलत्या पुलाचे लोकार्पण आज करण्यात आले. यावेळी ‘माझा वेंगुर्ला’ पतंग महोत्सवाचे उद्घाटन आणि वेंगुर्ला नळ पाणीपुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण देखील करण्यात आले.

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती करण्यात येणार आहे. या शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात येणार असून, यासाठी तब्बल 2 लाख 40 हजार उमेदवारांची नोंदणी झाली आहे.

राज्यातील बहुसंख्य शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्तच पडल्या आहेत. या जागा भरण्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने केली आहे. शिक्षकांची नोकरी मिळविण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा, अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट घालण्यात आली आहे. सन 2017 मध्ये पहिली चाचणी परीक्षा झाली होती. या परीक्षेसाठी 1 लाख 91 हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती.

त्यातील 1 लाख 72 हजार उमेदवारांनी प्रत्यक्ष परिषदेला उपस्थिती लावली होती. त्यानंतर पाच वर्षात ही अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षाच झाली नव्हती. शिक्षक भरतीकडे आस लावून बसलेल्या उमेदवारांनी परीक्षा घेण्याबाबतची मागणी शालेय शिक्षण विभागाकडे अनेकदा केली होती. अखेर त्याची गांभीर्याने दखल घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती.

उमेदवारांना ऑनलाइन प्रवेशपत्र 17 फेब्रुवारीपासून उपलब्ध होणार आहे. ही परीक्षा 22 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत होणार आहे. परीक्षेसाठी दररोज दोन बॅचेस करण्यात येणार आहेत. जास्त नोंदणी झालेल्या महत्वाच्या शहरात परीक्षेसाठी एखादी बॅच वाढविण्याचे नियोजनही करावे लागणार आहे.

राज्यातील शिक्षक व शिक्षकेतरकर्मचारी यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, परंतु, शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे याची अंमलबजावणी रखडली होती. या निवडणुका पार पडताच याविषयीचा शासननिर्णय जारी करण्यात आला असून १ जानेवारी २०२३ पासून शिक्षकांना वाढीव मानधन मिळणार असल्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले. अनुदान पात्र शाळांना वाढीव टप्पा घोषित करण्याच्या निर्णयाचाही त्यात समावेश करण्यात आला आहे.

Maharashtra Shikshak Bharti 2023
Maharashtra Teachers and non-teaching staff Salary
Shikshak Bharti, MahaTAIT, MahaTET 2023

मराठी बाबत ग्रेडिंगचा पर्याय

शाळांमध्ये मराठी अनिवार्य केले आहे. मात्र ज्यांनी पहिली पासून मराठी शिक्षण घेतलेले नाही अशांना मराठी अडचणीचे ठरू शकते. यासाठी ग्रेडिंगच्या पर्यायावर विचार सुरू असल्याचे केसरकर म्हणाले.

शिक्षकांचे सुधारित मानधन – Maha Shikshak Salary

– प्राथमिक, उच्च प्राथमिक १६००० रु.
– माध्यमिक १८००० रु.
– उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय २०००० रु.
– शिक्षकेतर कर्मचारी पूर्णवेळ
मानधन १४००० रु.
– प्रयोगशाळा सहायक १२००० रु.
– कनिष्ठ लिपिक १०००० रु.
– चतुर्थ श्रेणी कर्मचारी ८००० रु.

Download Full GR On Revised Salary of Maha Shikshak Vacancy 2023

The latest update for Teachers Recruitment 2023. MahaTET Examinations will be scheduled soon, the Timetable of this examinations will available on 31 Jan 2023. More updates & details are given below. In the coming 3 months Maharashtra Government will fill 30 thousand Teachers Posts Deputy Chief Minister Devendra Fadnavis announced here on Wednesday. He also explained that the state government is positive about implementing the old pension scheme. The recruitment of teachers has been closed since 2012 in the state. Fadnavis said that 30 thousand posts of teachers will be filled in the next three months.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक महाविद्यालयांमध्ये सद्यस्थितीत ६७ हजारांवर पदे रिक्त आहेत. त्यातील ३४ हजार पदभरती जूनपूर्वी होणार आहे. तत्पूर्वी, परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ऑनलाइन ‘टेट’ घेतली जाणार आहे. पण, १५ दिवसांपूर्वीच निश्चित झालेले परीक्षेचे वेळापत्रक पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लांबणीवर पडले आहे. ३१ जानेवारीला वेळापत्रक जाहीर होऊन फेब्रुवारीअखेरीस परीक्षा सुरु होईल.

MahaTET (Shikshak Bharti)

पहिली ते बारावीच्या वर्गांव शिक्षक होण्यासाठी आता शालेय शिक्षण विभागाने शिक्षक क्षमता व अभियोग्यता चाचणी (टेट) उत्तीर्ण होण्याची अट घातली आहे. जिल्हा परिषद असो वा खासगी अनुदानित शाळांवरील नवीन शिक्षकांना त्याशिवाय मान्यताच दिली जात नाही. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ही परीक्षा आता फेब्रुवारीअखेरीस घेतली जाणार आहे.

‘टेट’ परीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात असून जेईई व सीईटीच्या धर्तीवर ‘टेट’ घेतली जाणार आहे. साधारणत: साडेतीन लाख परीक्षार्थी ही परीक्षा देतील असा अंदाज असून त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. दररोज आणि तीन सत्रातील पेपरसाठी प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या असणार आहेत.

राज्य सरकारने नियुक्त केलेल्या ‘आयपीबीएस’ व ‘टीसीएस’ या कंपन्यांकडील जवळपास दहा हजार केंद्रांवर ‘टेट’ परीक्षा ऑनलाइन पार पडेल. परीक्षा केद्रांची यापूर्वीच निश्चिती झाली असून दररोज तीन सत्रात परीक्षा घेतली जाणार आहे. वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित प्रश्नपत्रिका असेल आणि पेपर सोडविण्यासाठी परीक्षार्थींना दोन तासांचा वेळ मिळेल. दररोज साधारणत: २५ ते ३५ हजार विद्यार्थी देतील, अशी व्यवस्था परीक्षा केंद्रांवर केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी प्रत्येक जिल्ह्यात पेरीक्षेची केंद्रे असणार आहेत.

राज्यात येत्या तीन महिन्यात शिक्षकांची ३० हजार पदे भरली जातील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केली. जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Maharashtra Shikshak Bharti 2023

शिक्षक मराठवाडा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचारासाठी संत एकनाथ रंगमंदिरात झालेल्या शिक्षक मेळाव्यात ते बोलत होते. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, सहकारमंत्री अतुल सावे आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
राज्यात २०१२ पासून शिक्षक भरती बंद आहे. आम्ही ती पुन्हा सुरू करीत आहोत. येत्या तीन महिन्यांत शिक्षकांची ३० हजार पदे भरली जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Previous Update – (MahaTET (Shikshak Bharti))

As per the latest, There are a total of 1405 teachers posts vacant. Further details are as follows:-

महाराष्ट्रातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या नव्या शैक्षणिक वर्षात (Academic Year) राज्य सरकार (Maharashtra News) तब्बल 30 हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती (Teachers and Non-Teaching Staff) करणार आहे. सध्या विद्यार्थ्यांची आधार जोडी प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांची एकूण संख्या कळेल आणि त्यानंतरच 30 टक्के भरती केली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर(Deepak Kesarkar) यांनी काल (गुरुवारी) विधानसभेत बोलताना म्हटलं आहे.

Maharashtra Shikshak Bharti 2023

शिक्षण मंत्री दीपक केसरकरयांनी दिलेल्या नवीन माहिती नुसार महाराष्ट्रात लवकरच ३०,००० पदांची शिक्षक भरती राबविण्यात येणार आहे.


येत्या नव्या वर्षात राज्यात 30 हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. अर्थ खात्यानं शिक्षकांच्या 80 टक्के भरतीला मंजुरी दिली असून त्यापैकी 50 टक्के पदं तातडीनं भरण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. त्याचसोबत, महाराष्ट्रातील कोणतीही शाळा बंद करणार नसून, 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार असल्याच्या निव्वळ अफवा असल्याचा खुलासाही दीपक केसरकर यांनी केला आहे.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी भरती संदर्भात माहिती देताना म्हटले की, “50 टक्के शिक्षक भरती लवकरच केली जाणार आहे. 80 टक्के भरती करता आली असली, पण सध्या आधारकार्ड लिंकिंग सुरु आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांची निश्चित संख्या ठरेल आणि त्यानंतरच 30 टक्के भरती होईल.” पुढे बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, “परवानगी मिळाली तर 100 टक्के भरती करण्याची तयारी शिक्षण विभागाची आहे.

डिसेंबर 31 पर्यंत आधार लिंक करण्याचं काम होईल आणि त्यानंतर एक महिन्यानं सर्व कामांचा मेळ घेतला जाईल, पण भरती न थांबवता 50 टक्के भरती ही ताबडतोब केली जाईल, यात शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरती होईल.” अशी घोषणा केसरकरांनी यावेळी केली आहे. तसेच, नव्या वर्षात 30 हजार प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करणार असल्याचं दीपक केसरकरांनी सांगितलं आहे.

20 आणि त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यात येणार नाही. तसा शासनाचाही विचार नसल्याचं केसरकर यांनी म्हटलं आहे. 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यामुळे सरकार या शाळा बंद करणार, असा अनेकांचा समज झाला. मात्र, ज्या शाळेत एक विद्यार्थी असेल, त्याला त्या ठिकाणी योग्य शैक्षणिक वातावरण मिळू शकेल का, हा मुद्दा आहे. त्यामुळे मुलांच्या हिताचा विचार करावा लागणार असल्याचे त्यांनी म्हटलं. दर्जेदार शिक्षण देणे ही सरकारची प्राथमिकता असल्याचे मंत्री केसरकर यांनी म्हटलं.

Maharashtra Shikshak Recruitment 2023

Shikshak Bharti 2023
Maharashtra Shikshak Bharti 2023

एप्रिलमध्ये 75 हजार शिक्षकांची भरती केली जाईल – Shikshak Bharti 2023

Maharashtra Shikshak Bharti 2023: The latest update for Maharashtra Shikshak Recruitment 2022. As per the latest update, In the coming month of April, 75 thousand teachers will be recruited in the state. Recruitment will be soon. Further details are as follows:-

राज्यात एक लाखापेक्षा जास्त शाळा आहेत. राज्यात शिक्षक कमी पडत आहेत. परिणामी, आंतरजिल्हा बदल्या करण्यात अडचणी येत आहेत. येत्या एप्रिल महिन्यात राज्यात ७५ हजार शिक्षकांची भरती केली जाईल. त्यानंतर रखडलेल्या बदल्या केल्या जातील, अशी जाहीर घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली.  

Maharashtra Shikshak Bharti 2023

जागतिक दिव्यांग सप्ताह निमित्ताने महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कार्यशाळेत शिक्षणमंत्री दीपक केसरकर बोलत होते. अलिबाग येथील भाग्यलक्ष्मी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास आ. महेंद्र दळवी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव, महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष साईनाथ पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

सरकारने दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण केले आहे. ज्या काही समस्या असतील त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणू. त्यातून काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातील, असे आश्वासन दीपक केसरकर यांनी दिव्यांगांना दिले. रायगड जिल्हा परिषद दिव्यांगांसाठी चांगल्या योजना राबवत आहे. हाच रायगड पॅटर्न संपूर्ण राज्यात राबवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे केसरकर यांनी यावेळी जाहीर केले.

Maharashtra Shikshak Bharti 2022
Maharashtra Shikshak Bharti 2023

Maharashtra Shikshak Bharti 2023, Pavitra Portal Shikshak Bharti 2023, Shikshak Bharti

Leave A Reply

Your email address will not be published.